
Gallery
वादळ म्हणा, तुफान म्हणा
वा म्हणा वायटुळ।
आले होते कवितेचे, या एक दोन वषाॅत खुपच।
आसवांचे, आनंदाचे,बहरण्याचे ते दिवसच होते।
ते क्षणच होते।
पण ते वादळ, ते तुफान क्षमविले ते या
साहित्यिकांनीच।
या प्रतिभावंतानीच ।।।।
या वादळा मुळेच कोणी परका एकटा
राहिला नाही।
मोहन सोमलकर 🌿🍁🙏🎋