आलात समुहात आपण
आनंद खुप झाला
हर्षाचा जणु तुषारच
हवेत उडाला ।
मोहन सोमलकर
Galleryवादळ म्हणा, तुफान म्हणा
वा म्हणा वायटुळ।
आले होते कवितेचे, या एक दोन वषाॅत खुपच।
आसवांचे, आनंदाचे,बहरण्याचे ते दिवसच होते।
ते क्षणच होते।
पण ते वादळ, ते तुफान क्षमविले ते या
साहित्यिकांनीच।
या प्रतिभावंतानीच ।।।।
या वादळा मुळेच कोणी परका एकटा
राहिला नाही।
मोहन सोमलकर 🌿🍁🙏🎋
>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...