मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१

भय

 भय असते या जगात वावरतांना 

प्रत्येकालाच, नाते मनातील विस्कटण्याचे


भय असते नात्यात दुरावा निर्माण होण्याचे...!


भय असते  संबंध तुटण्याचे.........!

 

हे जीवन कटावे, सुंदर बहरावे, आनंदात सारे राहावे 



मोहन सोमलकर 


सदैव वाटे मनी ,जपुन रहावा कल्पवृक्ष मनात.!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...