भय असते या जगात वावरतांना
प्रत्येकालाच, नाते मनातील विस्कटण्याचे
भय असते नात्यात दुरावा निर्माण होण्याचे...!
भय असते संबंध तुटण्याचे.........!
हे जीवन कटावे, सुंदर बहरावे, आनंदात सारे राहावे
मोहन सोमलकर
सदैव वाटे मनी ,जपुन रहावा कल्पवृक्ष मनात.!
>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.