भय असते या जगात वावरतांना
प्रत्येकालाच, नाते मनातील विस्कटण्याचे
भय असते नात्यात दुरावा निर्माण होण्याचे...!
भय असते संबंध तुटण्याचे.........!
हे जीवन कटावे, सुंदर बहरावे, आनंदात सारे राहावे
मोहन सोमलकर
सदैव वाटे मनी ,जपुन रहावा कल्पवृक्ष मनात.!
भय असते या जगात वावरतांना
प्रत्येकालाच, नाते मनातील विस्कटण्याचे
भय असते नात्यात दुरावा निर्माण होण्याचे...!
भय असते संबंध तुटण्याचे.........!
हे जीवन कटावे, सुंदर बहरावे, आनंदात सारे राहावे
मोहन सोमलकर
सदैव वाटे मनी ,जपुन रहावा कल्पवृक्ष मनात.!
डोळ्यात सामावून घेतले
त्या लाटा आता आगेकुच करी
निद्रेतही मी कवितेचे स्वप्न पाहिले
आयुष्यात प्रथमच मला
मिळाला हा शब्दकिनारा
मी एकांतात बसलो ,हसलो
मला भेटला शांत निवारा.!
नभात जश्या लकाकणार्या
चांदण्या चंद्राच्या अवतीभवती दिसे
हे नयनरम्य दृश्य मनाला
सुखवून अंगणी खेळतांनी भासे.!
>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...